संबंधित बातम्या
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
नांदेड-अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले. परंतु, बाजारपेठेत तुरीला चांगला भाव मिळाला मंगळवार दि. २९ रोजी येथील कृउबाच्या मोंढ्यात तुरीला १० हजार ३०० रुपयाचा भाव मिळाला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे.गेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीचा तूर पिकाला फटका बसला. परतीच्या मुसळधार पावसामुळेदेखील तूर पिकाचे मोठे नुकसान […]
इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस
किनवट – तालुक्यातील इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या निवडणुकीत तीन संचालक बिनविरोध 15 संचालक पदाच्या निवडीसाठी 45 उमेदवार रिंगणात किनवट तालुक्यात बहुचर्चित असलेल्या इस्लापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीमध्ये आता चुरस निर्माण झाली . यामध्ये सौ.कमलबाई भुजंग पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रथम महिलांनी बिनविरोध संचालक होण्याचा मान पटकावला. तर भाजपाच्या शकुंतलाबाई बोडेवाड […]
लोकशाही वाचवण्यासाठी ‘इंडिया’ भक्कम
मुंबई-आज देशातील लाेकशाही, संविधान धाेक्यात आले आहे. आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी संविधानाचे रक्षण करायचे आहे. लाेकशाही वाचवायची आहे. देशात हुकुमशाही सुरू आहे. विकासासोबत स्वातंत्र्य पाहिजे. याचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि ही शपथ घेऊन पुढे जाणार आहोत, असे आग्रही प्रतिपादन शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले. आगामी लोकसभा […]




